अखिल भारतीय मराठी नाट्य स्पर्धेतील काव्यात्मक व भावनात्मक अनुभूतीचे नाटक ‘ऋतुस्पर्श’ रसिकांची पसंती मिळवून गेले. आपल्या दैनंदिन जगण्याशी निकटतेने जुळलेल्या सहा ऋतूंच्या निकट ...
मनीषनगर रेल्वे क्राँसिंगमुळे वाहतुकीची कोंडी होते हे मान्य आहे. मात्र रेल्वे फाटक बंद असताना जीव धोक्यात टाकून या व्यक्तीला नेमके कोणते लक्ष्य गाठायचे आहे. ...
ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी लोकसंख्येच्या आधारावर प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांची निर्मिती केली जाते. १९९० सालची लोकसंख्या गृहित धरून १९९७ साली शासनाने नागपूर ...
आपल्या देशात शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना नवीन मार्गाचा शोध आहे. जुन्या प्रणालीला ते कुठेतरी कंटाळले आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन व्हायला हवे. ...
औरंगाबाद : शिवसेनेत मागील वर्षभरानंतर मोठ्या प्रमाणात आज इनकमिंग झाले. राष्ट्रवादी काँगे्रस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गेलेल्या जुन्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ...
प्रथम समाज निर्माण झाला आणि आदर्श समाजनिर्मितीसाठी, त्यानंतर साहित्य निर्माण झाले. साहित्य अर्थातच विचारातून समाज प्रगल्भ आणि समृद्ध होत गेला. आतापर्यंत निर्माण झालेल्या संतसाहित्याने ...
खारघर सेक्टर 36 येथे सिडकोच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या ‘स्वप्नपूर्ती’ गृहप्रकल्पातील घरांसाठी 29 नोव्हेंबर रोजी संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. ...
राज्याच्या विकासासाठी आखलेल्या ‘व्हिजन महाराष्ट्र’चा आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी संक्षिप्तपणे मांडला. लोकमत वृत्तपत्रसमूहाचे संस्थापक संपादक, स्वातंत्र्यसेनानी श्रद्धेय ...