स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत ग्रामीण भागात शौचालये बांधून गावपाडे हगणदारीमुक्त करण्याची योजना राज्य शासन जिल्हा परिषदांच्या माध्यमातून राबवत आहे ...
ठाणे परिवहन सेवेतील ३५ टीसींकडून महिन्याला केवळ १२०० रुपये दंडाची वसुली होत असल्याची बाब शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाली. ...
मर्जीतील ठेकेदाराला कंत्राट मिळावे म्हणून महापालिका प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी ‘वाकड्या’ मार्गाने जाऊन खोट्या माहितीच्या आधारे मुख्यमंत्री कार्यालयातील ...
धर्म मानवाने निर्माण केले आणि धर्माधर्मात कालांंतराने तेढ निर्माण झाली. वस्तुत: प्रत्येकच धर्म मानवी जीवनाच्या उन्नततेचा संदेश देणारा आहे. ...
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ‘ब’ प्रभागातील प्रभाग २९, रामदासवाडी हा प्रभाग झोपडपट्टी आणि चाळघरांच्या वसाहतींचा आहे. ...
पूज्य आचार्य पुष्पदंतसागर गुरुदेव यांचे प्रिय शिष्य आचार्य प्रसन्नसागर महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त ... ...
नासुप्रच्या अनेक खुल्या भूखंडावर असामाजिक तत्त्वांनी कब्जा केलेला आहे. असे अतिक्रमण हटविताना पथकावर हल्ले करण्याच्या घटना .. ...
सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सुरू होणाऱ्या किडनी ट्रान्सप्लान्ट सेंटरला (मूत्रपिंड प्रत्यारोपण केंद्र) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) प्रमाणपत्रच मिळाले नाही. ...
इफ्तखार हसन अब्दुल अजिज (वय ३६) याच्यावर ज्या पध्दतीने प्राणघातक हल्ला झाला, ती पद्धत पाहता मारेकरी ‘सुपारी किलरच आहेत’ ... ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील एकल न्यायपीठाने आमदार सुनील केदार यांच्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ...