भारतीय जनता पार्टीला जगात क्रमांक १ चा पक्ष म्हणून स्थापित करण्यासाठी सदस्य नोंदणी अभियान प्रभाविपणे राबवा, असे आवाहन नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अनिल सोले यांनी केले. ...
मूल मार्गावर बाजाराजवळ असलेल्या तलावाच्या परिसरात अतिक्रमण करणे सुरूच आहे. मात्र याकडे सिंचन विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फतीने या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याचे ...
केंद्र शासनाने २०१३ पासून संपूर्ण देशात अन्न सुरक्षा योजना सुरू केली असून या योजनेचा लाभ जिह्यातील ३ लाख ८२ हजार ८२ नागरिकांना दिला जात आहे. त्याचबरोबर ९० हजार ७४२ अंत्योदय कार्डधारक आहेत. ...
तालुक्यातील चामोर्शी माल व सालमारा येथील ६ शेतकऱ्यांचे एकूण १४ एकरातील धानाचे पुंजणे जळाल्याची घटना २९ नोव्हेंबर रोजी शनिवारला रात्रीच्या सुमारास घडली. यात ६ शेतकऱ्यांचे लाखो ...
जिल्ह्यात विविध प्रकारची सुगंधीत व औषधी वनस्पती आहे. या वनौषधीचा योग्य वापर करून मानसाचे आयुष्य वाढविता येते. मात्र यासाठी वनौषधीचा शास्त्रशुध्द वापर व्हावा, असे प्रतिपादन इंडो ...
जिल्हा परिषदेच्या सिंचाई (पाटबंधारे) विभागाने २०११-१२ ते २०१३-१४ या वर्षाच्या कालावधीत आदिवासी उपयोजनेंतर्गत एकूण २२० सिंचन बंधारे मंजूर करण्यात आले. यापैकी १०४ बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. ...
भिसी व परिसरातील पऱ्हाटीवर लाल्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे झाड सुकत असून पऱ्हाटीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकरी चिंतेत सापडला असून लाल्या ...
जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. आता यात आणखी बदल करण्यात येणार आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी केलेले वार्षिक, ...