राजेश खराडे , बीड पावसाने ओढ दिल्याने आठ दिवसाच्या कालावधीतच कडब्याचे दर दुपटीने वाढले आहेत. शेतकऱ्यांकडून लागेल तेवढ्याच कडबा चाऱ्याची खरेदी केली जात ...
औरंगाबाद : पाणी प्रश्नावर आयोजित महानगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सोमवारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या कारभारावर सडकून टीका केली ...