हिंजवडीमध्ये वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वाहतूककोंडीमध्ये भर पडत आहे. तसेच वाहनचालकांकडूनही नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने हिंजवडीतील वाहतूककोंडी अद्याप सुटलेलीच नाही ...
मुंबई येथे विषारी दारूमुळे शेकडो जणांचा बळी गेल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने कारवाईची हालचाल केली. खुद्द मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याने पोलिसांनी कारवाई केली ...
मागील शैक्षणिक वर्षात स्कूल बसचालक व वाहकांकडून लहान मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्याचप्रमाणे काही शाळांतील मुलांचे अपघातही झाले होते. ...