चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
ग्राहक चळवळ मजबूत करण्यासाठी कायद्यात योग्य ते बदल करून पुढील १० वर्षांत ग्राहकाला ‘ग्राहक राजा’ ही उपाधी मिळवून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभरातील साडेसहा लाख गावांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. परंतु अनेक ठिकाणी बंद पडलेल्या शाखा हा संघाच्या चिंतेचा विषय आहे. ...
डायनिंग कारमधील खुर्च्यांवर बसून चहाचा आस्वाद घेत प्रवासाचा लुटता येणारा डेक्कन क्वीनच्या डायनिंग कारमधील आनंद आता इतिहासजमा झाला आहे. ...
कोळसा उत्पादन वाढविण्यासाठी वेस्टर्न कोल फील्ड लि. (वकोलि) दर महिन्याला एक नवीन कोळसा खाण सुरू करणार ... ...
प्रवाशांना सहजतेने तिकीट उपलब्ध व्हावे, यासाठी एसटी महामंडळाकडून आॅनलाइन तिकीटसेवेत अनेक पर्याय उपलब्ध केले जाणार होते. ...
एलईडी दिव्यांमुळे ५० टक्के वीज बचत होणार असून येत्या तीन वर्षात सररकारी कार्यालये आणि घराघरातही हेच दिवे लावण्यात येणार आहे, ...
संगीतसाधक श्रीमती ज्योत्स्ना दर्डा यांच्या द्वितीय स्मृतीनिमित्त ‘लोकमत’ संखी मंचतर्फे ‘भजन संध्या’चे आयोजन २३ मार्च रोजी दुपारी ३:३० वाजता करण्यात आले आहे. ...
दारूच्या नशेत वडिलांकडून होणारी मारहाण आणि शिवीगाळ असह्य झाल्यामुळे मुलाने वडिलांचा चाकूने भोसकून खून केला. ...
नवजात शिशूला निर्जन ठिकाणी फेकून तिच्या जन्मदात्रीने पळ काढला. ...
वांद्रे-वरळी सी-लिंकच्या टोलदरात वाढ करण्याचा निर्णय एमएसआरडीसीकडून (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) घेण्यात आला आहे. ...