शहरातील राजकीय लोकांना वाटत होते. शिरोली औद्योगिक वसाहत म्हणजे कराच्या रूपाने सोन्याची अंडी देणारी कोंबडीच आहे. ...
संपूर्ण ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मजुरांना कुपन्सद्वारे वाटप करावयाचे तांदुळ व गहू रेशन दुकानदारांनी अपहार करून काळ्या बाजारात विक्री केले. ...
तंटामुक्त गाव पुरस्कार जाहीर : विशेष शांतता पुरस्कारही मिळणार ...
प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला वाघिवली गावाची गरज नसल्याचे कारण पुढे करीत सिडकोने हे गाव विमानतळबाधित प्रक्रि येतून वगळले आहे. ...
पर्यटकांचे आकर्षण : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रारंभ; बोटींची नादुरुस्ती आणि तरंगत्या जेटीच्या समस्या झाल्या दूर ...
शहरासह परिसरातील १९ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. ...
कृती समितीचा पुढाकार : थाटात उद्घाटन; गावातील सूचना, पत्रव्यवहार होणार ...
रायगड जिल्ह्यात साजरा होत असतानाच अलिबाग तालुक्यातील ताजपूर(रेवदंडा), शिळगाव (खोपोली), राबगाव (पाली) व सावेळे(कर्जत) या गावांमध्ये सशस्त्र मारामाऱ्या सुरू होत्या. ...
उरण परिसरातील केळवणे गाव आणि परिसरातील १३ गावांतील ३ हजार एकर भातशेतीत समुद्राचे पाणी शिरले. त्यामुळे शेतजमिनीत भातपीक निरुपयोगी ठरले आहे. ...
मनोज अंबिके : कणकवली येथे ‘कानमंत्र आई-बाबांसाठी’ कार्यक्रमात मार्गदर्शन ...