शहरातील मुख्य चौक तसेच रहदारीच्या रस्त्यालगत वाहने उभी केली जातात. शिवाय आॅॅटोचालक वाहन रस्त्यावरच उभे करीत असल्याने अपघाताच्या घटना घडतात. ...
धावसा (हेटी) येथील दोन बालके २२ फेबु्रवारीपासून बेपत्ता होती़ दोन दिवसांनी त्यांचे मृतदेह पाझर तलावात पाण्यावर तरंगताना आढळले़ ...
स्थानिक दीपचंद विद्यालय व यशवंत विद्यालय या परीक्षा केंद्रावर ‘व्हॉट्स अॅप’द्वारे पेपर फुटीचे वृत्त झळकताच शनिवारी दोन्ही परीक्षा केंद्रावर शांतता पाहावयास मिळाली. ...
शहरातील वाहतुकीची कोंडी करणारा आचार्य विनोबा भाव उड्डाण पूल अनेक वर्षांपासून रूंदीकरणाच्या प्रतीक्षेत होता़ या पुलाच्या रूंदीकरणाचा प्... ...
‘जागो ग्राहक जागो’ ‘जागरूक ग्राहक देशाचा जबाबदार नागरिक’ अशा स्लोगन दरदिवशी कानावर पडतात. ...
तालुक्यात असलेल्या ग्राहक संख्येच्या तुलनेत वीज बिल भरण्याकरिता केवळ एकच केंद्र असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ...
वायव्य म्यानमातील समुद्रात घडलेल्या भीषण बोट दुर्घटनेत ३३ जण ठार झाले असून जवळपास १२ जण बेपत्ता आहेत. ...
होळीच्या दिवशी जाम जवळील पंचगव्हात परिसरात गजानन बन्सोडची हत्या झाली होती. ...
अमेरिकेच्या सीआयए या गुप्तचर संस्थेने जागतिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या देशांत पाकचीही गणती केली आहे. ...
राज्यातील माकपप्रणीत विरोधी डाव्या लोकशाही आघाडीने पुकारलेल्या बंदमुळे शनिवारी राज्यातील जनजीवन ठप्प झाले होते. ...