भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा साडेसहा फूट उंचीचा, पंचधातूचा पूर्णाकृती पुतळा एप्रिलमध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत जपान येथे पाठविण्यात येणार आहे. ...
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या खंडेरायाचा जेजुरी गड परिसर आता पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला येत असून, वनखात्यातर्फे डोंगर सुशोभिकरण आणि वक्षारोपण करण्यात येत आहे़ ...
जाहिरातींचे उत्पन्न वाढविण्यास भक्कम मदत होत असली तरी अशा मालिकांमधून नवनवी तंत्रे शिकून गुन्हेगारी केली जात असल्याने अशा मालिका पोलिसांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहेत. ...
राज्य शासनाने चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने चंद्रपुरातील प्रस्तावित ... ...
दोन दशकापूर्वी प्रदर्शित होणारे बॉलीवूडचे सिनेमे आणि आताचे सिनेमे दर्जात्मक पातळीवर प्रेक्षकांच्या अभिरूचीला कायमच उतरत असले तरी, यात कालौघात एक फरक झाला आहे. ...
पुरूषासोबतच महिलांना आर्थिक व्यवहाराचे ज्ञान असणे आजच्या काळाची गरज आहे. महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी महिलांनी स्वत: जागृत राहिले पाहिजे. ...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या नियोजित पुर्णपणे भुयारी मेट्रो-३ चे पुर्तता होण्यास २०२० साल उजाडावे लागणार असले तरी त्यावेळचे तिकीट भाडे सर्वसामान्य मुंबईकरांना परवडणारे असणार आहे. ...