सध्याच्या स्पर्धात्मक युगात शालेय विद्यार्थ्यांची जडणघडण, त्यांचे करिअर हे पालकांपुढे मोठे आव्हान ठरत आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासही आवश्यक आहे. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर महापालिकेने सुरू केलेल्या रात्रनिवारा केंद्राचा बोजवारा उडाला आहे. तीन वर्षांनंतरही फक्त आठ जणांना या योजनेचा लाभ झाला असून त्यासाठी ९ लाख रुपये ...