स्वतंत्र अहेरी जिल्हा घोषीत करून नवीन तालुके निर्माण करण्यात यावे, या प्रमुख मागणीला घेऊन अहेरी जिल्हा कृती समिती व मातोश्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अहेरीच्या ...
मे महिन्यात जिल्ह्यातील २९९ ग्रामपंचायतींच्या सदस्यांची मुदत संपत आहे. त्यामुळे या महिन्यात सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जाणार असून त्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. ...
वाहतूक करणारा ट्रक आणि गिट्टी वाहून नेणाऱ्या टिप्परची समोरासमोर धडक बसल्याने टिप्पर चालक जखमी झाल्याची घटना रविवारला सकाळी ८ वाजताच्या सुमारास वैरागड-कढोली ...
लोकप्रतिनिधींनी दिलेले आश्वासन एकदाचे पाळले नाही तरी चालेल. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेवर फारसा फरक पडत नाही. परंतु पत्रकारांनी आपली प्रतिमा आणि विश्वासार्हता कायम ठेवली पाहिजे, ...
अतिदुर्गम व मागास समजल्या जाणाऱ्या जीवती तालुक्यातील शासकीय कर्मचारी व अधिकारी मुख्यालयी न राहता ‘अप-डाऊन’ करीत असल्याने तालुक्यातील विकासाला खीळ बसली आहे. ...
भद्रावती तालुक्यातील सर्वात मोठी व श्रीमंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजरी ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. स्थानिक ग्रामपंचायतीच्या सभागृहात लहान ...
आॅगस्ट २०१५ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. मात्र, या आरक्षणात २०१० च्या तुलनेत अनुसुचित जाती या प्रवर्गातील ...