‘लोकमत’च्या बारामती विभागीय कार्यालयाचा वर्धापनदिन शनिवारी (दि. २८) उत्साहात साजरा झाला. ...
सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी अंग काढून घेतल्याने व पालघर तालुक्यातील तीन गावातील मोजक्यातच मच्छिमार नौकांनी यात सहभाग घेतल्याने हा मोर्चा, आंदोलन अयशस्वी ठरले. ...
भ्रमणगाथा एका विद्याधराची, या पुस्तकाचे शुक्रवारी दु.१२.३० वा.च्या सुमारास डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात प्रकाशन झाले. ...
कल्याण-ठाणे अप जलदसह हार्बरच्या कुर्ला-वाशी मार्गावरील अप/डाऊन दोन्ही दिशांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ...
शुक्रवारी सादर झालेल्या रेल्वेच्या अर्थसंकल्पात पश्चिम रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या पदरात फारसे काही पडले नाही. ...
पावसाळा संपल्यानंतर हवेतील गारवा कायम राहून सुरू असलेल्या हिवाळ्याची तीव्रता कमी होऊन उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. ...
जिल्ह्यात शनिवारी दुपारी अचानक अवकाळी पावसाची रिपरिप आणि रिमझिम पाहण्यास मिळाली. सकाळपासूनच ढगाळ हवामानामुळे वातावरणात दिवसभर सर्वत्र गारवा जाणवत होता. ...
प्रेम प्रकरणाला व विवाहाला विरोध असल्यामुळे प्रेमीयुगुलाने कसारा घाटात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. ...
सॅटीस परिसर फेरीवाला धोरणांतर्गत नो-हॉकिंग झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. आयुक्त संजीव जयस्वाल यांनीदेखील या परिसरात फेरीवाले असणार नाहीत, ...
दरड कोसळून २००५ मध्ये दासगावात मोठ्या प्रमाणावर वित्त आणि जीवितहानी झाली होती. या दुर्दैवी घटनेच्या आठवणी आजही ताज्या आहेत. ...