कोळीबांधव रोज पहाटे ४:०० वाजता समुद्राच्या भरतीवेळी उसळलेल्या लाटांमध्ये मोठी लांब जाळी खांद्यावर घेऊन जातात. एक जाळे पकडण्यासाठी २० ते ३० जण तरुण लागतात. दुपारपर्यंत रापण करीत मासेमारी करतात. ...
ॲड. प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या विरियातो यांचा पराभव करण्यासाठी भाजपने सर्व ताकद लावली होती पण लाेक पैसा तसेच सत्तेपुढे न वाकता समाज कार्यकर्त्यांला न्याय दिला आहे. ...
तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू १२ जून रोजी विजयवाडा येथे आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ७४ वर्षीय नायडू चौथ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत. यामध्ये या निवडणुकीदरम्यान एका चेहऱ्यानं मात्र फार मेहनत घेतली होती. ...
Dhananjay Munde And Lok Sabha Election Results 2024 : आपला सामाजिक सलोखा व सौहार्द जपण्याची जबाबदारी आता प्रत्येक बीड जिल्हावासीयांची आहे, असं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज केलं आहे. ...
दिल्लीहून बॅगा घेऊन संगमनेरात विक्रीसाठी आलेल्या एका बॅग विक्रेत्याने व्यवसायासाठी मोक्याची जागा शोधली आहे. लोखंडी जाळीला बॅगा अडकवून विक्री सुरू आहे. त्याने केलेल्या प्रयोगाकडे संगमनेर नगर परिषदेचे मात्र दुर्लक्ष झाले आहे. ...
शनिवारी काँग्रेस कार्यकारिणी आणि पक्षाच्या संसदीय पक्षाच्या बैठक पार पडल्या. या बैठकीत राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. ...