राज्य मराठी विकास संस्था व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ या संस्थांचे विलीनीकरण करण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला ...
रस्त्यावर अपघात घडल्यानंतर अनेकदा जखमी तेथेच पडून राहतात. एक तासाच्या आत त्यांना उपचार न मिळाल्यास अनेकांना जीव गमवावा लागतो. ...
बर्नाला ते पुष्कर अशी ७०० कि़मी़ अंतराची मोहीम १० दिवसांत पार करून विक्रम नोंदविणारा ‘मानक’ कोपरगावकरांचे आकर्षण बनला आहे़ संपूर्ण काळा आणि ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी देशातील जनतेला अनेक आश्वासने दिली. ‘अच्छे दिन’ आणण्याचे स्वप्न दाखविले; परंतु सत्तेवर येताच सर्व आश्वासने फोल ठरली. ...
आदिवासींमध्ये कोणत्याही परिस्थितीत धनगरांचा समावेश होऊ देणार नाही आणि शासनाने हा निर्णय घेतलाच तर मंत्रिपदाचा राजीनामा देऊन ... ...
उपराजधानीत गेल्या अनेक दिवसांपासून ‘क्रिमिनल मॅनेजमेंट सिस्टिम’ चालत आहे. पोलीस, गुन्हेगार, नेता आणि तथाकथित समाजसेवक या व्यवस्थेत सहभागी आहेत. ...
गुन्हे शाखेच्या डीसीपीतर्फे आठवड्याभरात तीन क्रिकेट सट्टा अड्ड्यांवर धाडी टाकण्यात आल्याने बुकींमध्ये दहशत पसरली आहे. ...
जमीन आणि फ्लॅटच्या दरात झालेली वाढ आणि त्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात मंदी आलेली असतानाही २०१४-१५ या वर्षात नागपूर ... ...
मी होमिओपॅथीचा कट्टर समर्थक आहे. पण होमिओपॅथी डॉक्टरांनी अॅलोपॅथीची प्रॅक्टीस करण्याला माझा विरोध आहे. ...
शुक्रवारी रात्रभर जागून कर्तव्य बजावले. घरी परतलो तेव्हा चांगलेच उजाडले होते. अंग टाकताच पटकन डोळा लागला... ...