उन्हाळ्यात एसी बंद पडल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून रेल्वे प्रशासनाकडुन एसी दुरुस्त करण्यासाठी काहीच ... ...
एका रक्ताच्या पिशवीपासून (होल ब्लड) तीन रक्तघटक (ब्लड कॉम्पोनेंट) तयार करता येतात. ...
काटोल तालुक्यातील कोंढाळीपासून तीन कि.मी. अंतरावर असलेल्या हरदोली पेपर मिलच्या आवारात ठेवलेल्या खरड्यांनी अचानक शनिवारी सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास पेट घेतला. ...
तुम्ही शॉपिंगला निघताय. पण, थोडं सावधच राहा. कारण नागपुरातील कुठल्याच मॉलमध्ये तुमच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना नाहीत. ...
मानवाची जीवनशैली बदलत चालली आहे. मॉल व मल्टीप्लेक्स या जीवनशैलीचे महत्त्वपूर्ण भाग बनले आहेत. ...
मागील अनेक महिन्यांपासून ओळखपत्रच मिळत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. ...
जिल्ह्यातील गावामध्ये पूरस्थिती निर्माण झाल्यास सर्वोतोपरी पूर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा कृती आराखडा तयार करून अंमलबजावणीस सुरुवात करा. ...
शहरासह गावातील प्रत्येक घरी नोकरापासून सालदारापर्यंत मोबाईल पोहोचला आहे. ...
जिल्ह्यात कडकडीत ऊन्ह तापत आहे. अशात पावसाने अधूनमधून पावसाची हजेरी लावली. ...
जिल्ह्यात दारूबंदी असताना मोठ्या प्रमाणात दारू पकडला जात आहे. ...