शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत नागपुरात ४०५८ विद्यार्थ्यांना २९१ शाळांमध्ये प्रवेश देणे अपेक्षित होते. ...
त्रिमूर्तीनगरातील सर्वोदय सोसायटीच्या चार एकर जागेवरील भांगे लॉनचे अतिक्रमण नासुप्रच्या अतिक्रमणविरोधी पथकाने मंगळवारी हटविले. ...
कार्यालयातील जुने संगणक, प्रिन्टर, स्कॅनर व टोनर या साहित्याचा महापालिकेच्या समान्य प्रशासन विभागाने ई-कचऱ्यात समावेश करून ... ...
वणी शहर व लगतच्या गावांमध्ये धुळीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. उन्हाळ्यात तर मोठा वारा सुटतो. या वाऱ्यात रस्त्यावरील धूळ उडून ती वाहनधारकांच्या डोळ्यात, घशांमध्ये जात आहे. ...
टिपेश्वर अभयारण्य हे नावालाच अभयारण्य उरले आहे. वन विभागाचे साधे जंगल टिपेश्वर अभयारण्यापेक्षा सुस्थितीत आहेत़ ...
बँकेच्या व्यवस्थापकांकडून शेतकऱ्यांना पीककर्जासाठी टोलवाटोलवी केली जात होती. तुमचे गाव आमच्या कार्यक्षेत्रा नाही असे सांगून बाहेर काढले जात होते. ...
माझा मुलगा बाहेरख्याली आहे, अनेक वर्षांपासून राहत्या घरात जुगार भरवितो. या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलाला आवरा आणि माझी या जाचातून मुक्तता करा, ... ...
कळंब तालुक्यातील खटेश्वर या तीर्थक्षेत्रावर असलेल्या तलावात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वनस्पती वाढली ...
जिल्ह्यात गत १५ वर्षात झालेल्या शेतकरी आत्महत्यांमध्ये सर्वाधिक आत्महत्या करणारे शेतकरी ३१ ते ४५ वयोगटातील असल्याचे एका सर्वेक्षणात पुढे आले आहे. ...
शेतकरी आत्महत्यांबाबत शासन अतिशय गंभीर असून, चक्क मंत्रालयातील सचिवांना उपविभागात नियुक्त करून या कारणांचा शोध घेण्याचे आदेश दिले. ...