स्थानिक राजपूत चेतना मंच यांच्यावतीने घेण्यात आलेल्या चर्चासत्र व समाज मेळाव्यात गुणवंतांना सन्मानित केले. ...
शेअर बाजारात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ११२.४७ अंकांनी कोसळून २७,५३१.४१ अंकांवर बंद झाला. ...
हिंगणी येथून अवघ्या तीन किमी अंतरावर असलेल्या गोहदा गावात आजवर बस पोहोचलीच नाही. ...
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या योजनांकरिता अनुक्रमे न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी व भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) यांच्याशी सहकार्य करार केला आहे, ...
शासनाने सुंदर व स्वच्छ देशाची कल्पना डोळ्यासमोर ठेवून स्वच्छता अभियानास प्रारंभ केला. नगर परिषद, शासकीय, निमशासकीय, संस्थांसह शाळा, महाविद्यालयांनीही ... ...
शासनाने अधिकृत सावकारांकडून वितरित होणाऱ्या कर्जाचे व्याजदर निश्चित केले असून बिगर शेतकरी आणि शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे व्याजदर ठरविण्यात आले आहेत. ...
खासदार आदर्श ग्राम योजनेसाठी निवड झालेल्या तरोडा येथील नागरिकांनी ग्रा.पं. च्या नेतृत्वात प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण केले. ...
नगर पालिकेच्या कचरा डेपोमुळे नजीकच्या नांदगाव (बोरगाव) येथील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ...
‘अच्छे दिन’चे आश्वासन देत सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पार्टी प्रणीत सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर देशातील मूळ प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. ...
भाजपाची सत्ता आल्यानंतर सर्वप्रथम नदी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. गंगेचे पात्र स्वच्छ करतानाच अन्य नद्यांचे पाणीही निर्मळ होईल,.. ...