केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली महागाई कमी झाल्याचा दावा करतात. परंतु, मंत्री झाल्यापासून ते कधी बाजारात गेलेलेच नाहीत. ...
शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे चिटणीस श्रीकांत ऊर्फ राजू शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोन तरुणांची ओळख पटली आहे. ...
अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि गारपिटीसारख्या नैसर्गिक संकटाशी शेतकरी झुंजत असताना बँकेचे कर्ज व शेती उत्पादन मालाला कमी भाव या सर्व संकटात शेतकरी सापडला ... ...
कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे फरार संशयितावर लक्ष केंद्रीत केले आहे. ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत आता संपूर्ण गाव हागणदारीमुक्त झाल्याशिवाय अनुदान न देण्याचा निर्णय राज्यशासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने घेतला आहे. ...
रासायनिक दूधनिर्मिती व भेसळीचे केंद्र बनलेल्या श्रीरामपूर येथे आंब्यांमध्येही विष कालविण्याचे प्रकार सुरू असल्याचे शुक्रवारी उघडकीस आले. ...
तालुक्यातील कोंढा या गावातील आदिवासी महिलांना एका महिलेने आपण ग्रामसेवक असल्याचे सांगून घरगुती शिलाई मशीन, फॉल मशीन, ...
मे हिटमुळे सूर्यनारायण कोपला असून जिल्ह्याचे तापमान ४७ अंशावर पोहचले आहे. ...
राज्यात विधानसभा निवडणुकीत जिथे भाजपाचा उमेदवार पराभूत झाला, त्या प्रत्येक मतदारसंघाची जबाबदारी सत्तेतील मंत्री व अन्य नेते घेतील. ...
राज्यातील विजेची मागणी व उपलब्धता यामध्ये मोठी तफावत आहे. यासाठी जैतापूर प्रकल्प होणे गरजेचा असून, शिवसेनेचा त्याला पूर्वीपासून विरोध आहे. ...