शाळांना वेतनेतर अनुदान वितरित करण्यासाठी शासनाकडून ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाकडे एक महिन्यापूर्वी ७ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी प्राप्त झाला आहे. ...
काळबादेवी येथील गोकूळ इमारतीला लागलेल्या आगीची प्रथमत: १ नंबर आणि नंतर २ नंबरची वर्दी आल्याने एवढ्यावरच सारेकाही थांबेल, असा विश्वास अग्निशमन दलाच्या जवानांना होता. ...
केंद्र आणि राज्य सरकारांनी राष्ट्रीय समस्यांच्या सोडवणुकीसाठी ‘टीम इंडिया’प्रमाणे एकजुटीने काम करावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. ...
आगीत मुंबई अग्निशमन दलाचे २ अधिकारी शहीद, २ अधिकारी गंभीर जखमी व १ अग्निशमन किरकोळ जखमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी चौकशी समिती नेमली आहे. ...
राज्यातील भाजपा प्रणीत सरकारने सरकारी कामे व सेवा विशिष्ट मुदतीत देण्याबाबतचा कायदा केला असला तरी राज्यातील सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुमारे सव्वा लाख पदे रिक्त आहेत. ...