महापालिकेमध्ये अनेक कर्मचारी व अधिकारी एकाच विभागात ५ ते १० वर्षांपासून ठाण मांडून बसले आहेत. स्वत:चीच मालमत्ता असल्याच्या थाटात काही जण वावरू लागले आहेत. ...
दोन केनियन नागरिक आणि कॅन्टीन कर्मचाऱ्यांमध्ये झालेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एका रेल्वे पोलिसालाच (जीआरपी) केनियन नागरिकाकडून काठीने मारहाण केल्याची घटना घडली. ...
व्यंगचित्र किंवा अग्रलेख हे अभिव्यक्तीचे माध्यम असले, तरी त्यामुळे कुणी दुखावले जाणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. जर दुखावले गेलेच तर त्यांनी आपल्या पद्धतीने भावना व्यक्त केल्या ...
वाणिज्य, विज्ञान आणि कला शाखेच्या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेनंतरही पदवी परीक्षा देता येत असल्याने, इंजिनीअरिंग, हॉटेल मॅनेजमेंट, मेडिकलसाठी बारावीच्या गुणांचे महत्त्व थोडे कमी झाले आहे. ...