राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना रेशनवर प्रत्येकी ३५ किलो धान्य व साखर देण्यासाठी राज्य शासनाचा विचार सुरू असून आगामी सहा महिन्यांत ही योजना सुरू केली जाणार ...
महाराष्ट्र साहित्य परिषदेत पूर्वीच्या काळी जे साहित्यिक वातारवण होते ते कायम न राहता परिषदेत राजकारण, सत्ताकारण शिरले आहे. अध्यक्षांनाच मान दिला जात नाही, किंमत ...
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबाबतचे पूर्ण सत्य समोर आले, तर गरज वाटल्यास ‘महानायक’ या नेताजींच्या आयुष्यावरील कादंबरीचा शेवट बदलावा लागेल, असे या कादंबरीचे ...
जम्मू-काश्मिरात श्रीनगरच्या जामिया मशीद आणि आजूबाजूच्या भागात शुक्रवारी पुन्हा एकदा इस्लामिक स्टेट आॅफ इराक अॅण्ड सिरिया अर्थात इसिस ही अतिरेकी संघटना ...
संपूर्ण जग वातावरण बदलाच्या संकटावर मात करण्याच्या चिंतेने ग्रासले असताना हरितगृहातून होणारे वायुउत्सर्जन विशेषत: कार्बनचे प्रमाण ३५ टक्क्यांनी कमी करण्यासाठी भारत कटिबद्ध ...