आयुर्वेदाला जगन्मान्यता मिळवून देण्यासाठी त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे. आयुर्वेदाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्याची परिणामकारकता आणखी वाढवता येऊ शकते, असे ...
तीन ते चार वर्षांपासून सेवाग्राम विकास आराखडा चर्चेत आहे. यासाठी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानने आठ एकर जागा सरकारच्या मागणीप्रमाणे देण्याचा निर्णय झाला. ...
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना रेशनवर प्रत्येकी ३५ किलो धान्य व साखर देण्यासाठी राज्य शासनाचा विचार सुरू असून आगामी सहा महिन्यांत ही योजना सुरू केली जाणार ...
महाराष्ट्र साहित्य परिषदेत पूर्वीच्या काळी जे साहित्यिक वातारवण होते ते कायम न राहता परिषदेत राजकारण, सत्ताकारण शिरले आहे. अध्यक्षांनाच मान दिला जात नाही, किंमत ...
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूबाबतचे पूर्ण सत्य समोर आले, तर गरज वाटल्यास ‘महानायक’ या नेताजींच्या आयुष्यावरील कादंबरीचा शेवट बदलावा लागेल, असे या कादंबरीचे ...
जम्मू-काश्मिरात श्रीनगरच्या जामिया मशीद आणि आजूबाजूच्या भागात शुक्रवारी पुन्हा एकदा इस्लामिक स्टेट आॅफ इराक अॅण्ड सिरिया अर्थात इसिस ही अतिरेकी संघटना ...