दिवसाढवळ्या दोन लुटारू एका महिलेच्या घरात शिरतात. घरात ती एकटीच असल्याचे पाहून तिचे हात पकडून, तोंड दाबून बेदम मारहाण करतात. नंतर तिच्या सदनिकेत आदळआपट करतात. ...
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन या संस्थेचे नामकरण करण्याच्या हालचालींना तब्बल १५ वर्षांनी वेग आला असून त्याबाबतच्या घटनादुरुस्तीचे काम आता पूर्ण झाले आहे. ...
ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्षपदावर फेरनियुक्ती मिळावी, यासाठीची न्यायालयीन लढाई दोन न्यायाधीशांनी जिंकली आहे. अकोला येथील रामलाल भवरलाल सोमानी ...
आयुर्वेदाला जगन्मान्यता मिळवून देण्यासाठी त्यावर संशोधन होणे गरजेचे आहे. आयुर्वेदाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्याची परिणामकारकता आणखी वाढवता येऊ शकते, असे ...
तीन ते चार वर्षांपासून सेवाग्राम विकास आराखडा चर्चेत आहे. यासाठी सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानने आठ एकर जागा सरकारच्या मागणीप्रमाणे देण्याचा निर्णय झाला. ...
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना रेशनवर प्रत्येकी ३५ किलो धान्य व साखर देण्यासाठी राज्य शासनाचा विचार सुरू असून आगामी सहा महिन्यांत ही योजना सुरू केली जाणार ...
महाराष्ट्र साहित्य परिषदेत पूर्वीच्या काळी जे साहित्यिक वातारवण होते ते कायम न राहता परिषदेत राजकारण, सत्ताकारण शिरले आहे. अध्यक्षांनाच मान दिला जात नाही, किंमत ...