भाजपाला अपेक्षित कामगिरी करता आली नसल्यामुळे आपणास सत्ता मिळाली नाही. त्यांनी याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त करून शिवसेना नेत्यांनी पराभवाचे खापर भाजपावर फोडले. ...
कायद्याचे रक्षण करण्याची जबाबदारी असणारे पोलीसच वीज कायद्याचे खुलेआम उल्लंघन करत आहेत. अनेक चौक्यांना मीटर बसविण्यात आले नसून शेजाऱ्यांकडून वीजजोडणी घेतली आहे. ...
गाव गावठाणात उभारलेल्या अनधिकृत बांधकामांच्या विरोधात सिडकोने धडक कारवाई हाती घेतली आहे. नवी मुंबईसह पनवेल तालुक्यातील जवळपास आठशे बांधकामांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ...