देशातील दंडेलशाही आणि असहिष्णू वातावरणाविरुद्ध मंगळवारी साहित्यिका प्रज्ञा पवार यांनी आपले सर्व पुरस्कार सरकारकडे परत पाठवले. त्यानंतर बुधवारीही ‘पुरस्कार वापसी’चा सिलसिला सुरु राहिला ...
नाबार्डच्या अहवालानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ७ टक्के भांडवल पर्याप्तता (सीआरएआर) साध्य करण्यासाठी ५० कोटी ३७ लाख रुपयांचे अर्थसाह्य गरजेचे होते. ...
येथील शेतकरी गुणवंत नारायण झोटींग यांनी नापिकी व वाढत्या कर्जाला कंटाळून ५ आॅक्टोबरला आत्महत्या केली. यानंतर सदर शेतकरी कुटुंब दोन दिवस उपाशी होते. ...
कोठडीतील मृत्यू रोखण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. सरकारच्या असंवेदनशीलतेमुळे या घटनांना सरकार परवानगी देते ...
शिक्षकांचे वेतन महिन्याच्या १ तारखेला व्हावे, या हेतुने शिक्षण विभागाने शालार्थ सेवा प्रणाली ही आॅनलाईन प्रक्रिया कार्यान्वित केली; पण ही प्रणाली डोकेदुखी ठरत आहे. ...