पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दाभडीतील ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाला २० मार्च रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र त्यानंतरही शेतकऱ्यांची स्थिती ‘जैसे थे’ आहे. ...
राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाकडून विशेष घटक योजनेंतर्गत अनुसूचित जाती, नवबौद्ध लाभार्थ्यांना दुधाळू गाई-म्हशींचे वाटप २०१४-१५ यावर्षात केले जाणार आहे. ...
केंद्र व राज्य सरकारांनी याला शैक्षणिक अभ्यासक्रमात स्थान द्यावे, अशी सूचना या प्रस्तावाच्या माध्यमातून मांडण्यात आली व याला एकमताने संमत करण्यात आले. ...