गोवंश हत्याबंदी कायद्यामुळे अतिरिक्त ठरणाऱ्या गोवंशाच्या देखभालीसाठी राज्यात चार ठिकाणी गोकूळग्राम प्रकल्प उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ...
राज्यातील दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस, गारपीट याचा मोठा फटका राज्यातील कृषी क्षेत्राला बसला असून, मागील वर्षीच्या तुलनेत कृषी क्षेत्रात १२.३ टक्क्यांची घट अपेक्षित आहे. ...
राज्याला पडलेला स्वाइन फ्लूचा विळखा अधिकच घट्ट झाला असून, अवघ्या अडीच महिन्यांत स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या ३०० वर पोहोचली आहे. सोमवारी आणखी ८ जणांचा या आजाराने बळी घेतला़ ...