मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रातील वीर सावरकर चौक ते राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ असा छत्रपती शिवाजी महाराज मार्ग असून या रस्त्यावर ८ सिग्नल असल्याने येथे वाहतूककोंडी होत आहे ...
परमार यांच्या आत्महत्येला आठ दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती फारसे काही लागलेले नाही. अर्थात, त्यांच्या चिठ्ठीतील रोख नेमका कोणत्या अधिकारी किंवा राजकीय नेत्यांवर आहे ...
पणजी : देशातील जातीय व धार्मिक सलोखा बिघडविण्याचे प्रयत्न काही घटक करत असल्याच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक एकत्र आले आहेत ...
कॉसमॉस ग्रुप प्रकल्पांशी संबंधित ठाणे महानगर पालिकेने (त्यात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने आणि विषय समित्यांनी घेतलेल्या निर्णयांसह) केलेला प्रत्येक पत्रव्यवहार ठाणे पोलिसांनी मागवून घेतला आहे ...