लेखनवाचन, विचारस्वातंत्र्यासह खाण्यापिण्यावरही लादले जाणारे निर्बंध, त्यापायी होणाऱ्या हत्या, पडणारे खून यासारख्या घटना एकीकडे आणि दुसरीकडे भूमिका घेत सरकारचा निषेध करत ...
गहू, तांदूळ यासारखी पारंपरिक शेती करून शेतकऱ्यांचे भविष्य बदलणार नाही. त्यामुळे शेती विकासासाठी नवनव्या संकल्पना राबवाव्या लागतील. अशा सर्व संकल्पांचे एक ‘व्हिजन ...
महाराष्ट्रात कोणत्याही प्रकल्पासाठी निधीची कमतरता नाही. अनेक गुंतवणूकदार तयार आहेत. त्यांना फक्त ‘क्लीन प्रोजेक्ट’ची हमी हवी आहे. राज्यात एक लाख कोटी रुपयांची ...
खटावपासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खातगुण गावात सय्यद कुटुंबात ‘देवीच्या भक्तीचा जागर’ यंदा सुवर्ण महोत्सवी ठरला आहे. नवरात्रौत्सवात दुर्गामूर्तीची ...
सांस्कृतिक दहशतवादाविरुद्ध देशातील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकांनी घेतलेली भूमिका योग्य आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. ...