गहू, तांदूळ यासारखी पारंपरिक शेती करून शेतकऱ्यांचे भविष्य बदलणार नाही. त्यामुळे शेती विकासासाठी नवनव्या संकल्पना राबवाव्या लागतील. अशा सर्व संकल्पांचे एक ‘व्हिजन ...
महाराष्ट्रात कोणत्याही प्रकल्पासाठी निधीची कमतरता नाही. अनेक गुंतवणूकदार तयार आहेत. त्यांना फक्त ‘क्लीन प्रोजेक्ट’ची हमी हवी आहे. राज्यात एक लाख कोटी रुपयांची ...
खटावपासून अवघ्या ५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खातगुण गावात सय्यद कुटुंबात ‘देवीच्या भक्तीचा जागर’ यंदा सुवर्ण महोत्सवी ठरला आहे. नवरात्रौत्सवात दुर्गामूर्तीची ...
सांस्कृतिक दहशतवादाविरुद्ध देशातील साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखकांनी घेतलेली भूमिका योग्य आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. ...
नियामक आयोगाच्या निर्देशावरून वीज वितरण कंपनीकडून इतर आकारणी या हेडअंतर्गत करण्यात येत असलेल्या अधिभारच्या फटक्यापासून जिल्हावासीयांना आता मुक्तता मिळाली आहे. ...
बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते नितीशकुमार यांनी वाढत्या महागाईवरून केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य करताना अच्छे दिवस तर सोडा आमचे जुने दिवस तरी ...
उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या पंचायत निवडणुकांदरम्यान मैनपुरीतील मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील सत्ताधारी पार्टीचे ज्येष्ठ नेते तोताराम यादव यांनी मतदान केंद्रावर ताबा ...
गोंदिया जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातोे. त्यामुळे येथील मत्स्यउद्योगाला भरपूर वाव आहे. जिल्ह्यात आजघडीला १३३ मत्स्य सहकारी संस्था नोंदणीकृत आहेत. ...