तब्बल सव्वादोन लाख रुपये किमतीचे अंदाजे दोन हजार किलो गाय, म्हैस व रेड्याच्या रक्तमिश्रित मटणाची वाहतूक करणाऱ्या तीन महिंद्र पिक-अप गाड्या लोणी काळभोर पोलिसांनी कवडीपाट टोलनाक्यावर पकडल्या. ...
डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील अंगमेहनत करून उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकरी, डायमेकर्स, मच्छीमार आणि बागायतदारांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या विनाशकारी वाढवण बंदराच्या कामाला सुरुवात ...
वालचंदनगर-नातेपुते रस्त्याच्या नीरा नदीवरील पुलाचे संरक्षक कठडे तुटल्याने येथील वाहतूक धोकादायक झाली आहे. कठडे बसवण्याबाबत शासनाकडून दुर्लक्ष होत आहे. ...
सिनेमा कसा पाहावा? त्यामधील कॅमेरा, दिग्दर्शन, अभिनय, कपडेपट, रंगभूषा, नृत्य, कथा हे सगळं नीट समजून घेऊन त्याबद्दल चर्चा घडवून आणण्याचे काम चाकणचे तरुण करत आहेत. ...
सफाळे-वैतरणा रेल्वे स्टेशन दरम्यानच्या वाढीव बेटाला दूषित पाणी पुरवठा होत असल्याने येथील सुमारे तीन हजार नागरिकांना साठवलेल्या पावसाच्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागत आहे ...
राज्य शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे ग्रामपंचायती बंद ठेवाव्या लागतील, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतींना घरपट्टीच्या माध्यमातून महसूल मिळत असतो ...
जिल्ह्यातील शाळा बाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने शनिवारी करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार जिल्ह्यात एकूण चार हजार ४०४ शाळाबाह्य मुले आहेत ...