गावांना स्वच्छ, शुद्ध व सुरक्षित पाणी देण्यासाठी असलेला शासनाचा जलस्वराज्य १ प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर आता जलस्वराज्य २ येत आहे. यात जिल्ह्यातील १२२ गावांची निवड करण्यात आली आहे. ...
पूल नसल्याने पुण्याला जाताना १५ किलोमीटरचा वळसा मारून जावे लागत होेते. ‘सरकारी काम आणि नुसतंच थांब’ याची खात्री असल्याने शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता गावानंच ...
गेल्या महिन्यातच कांद्याची आवक घटली होती. त्यामुळे किरकोळ बाजारात कांद्याचा दर किलोला ७० रुपयांपर्यंत पोहोचला होता. त्यातच पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून नवीन कांद्याची लागवडही लांबली होती ...
पुणे-नाशिक महामार्गाचे राजगुरुनगरसाठीच्या दुसऱ्या टप्प्यातील बाह्यवळणाचे काम वेगाने सुरू असून पहिल्या टप्प्यातील बाह्यवळणासाठीची मोजणी मात्र अद्याप करण्यात आलेली नाही. ...
नागरिकांच्या प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्यासाठी, तसेच महापालिकेशी संबंधित विविध विभागांच्या सुविधेबाबत माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या ...