मालवणी पोलिसांनी मढ, आक्सा आणि दानापानी किनाऱ्यांवर धडक कारवाई करत १३ प्रेमी युगुलांसह तब्बल ६४ जणांना कारवाई केली. यात वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या तीन ...
दुकानासमोरच फेरीवाल्यांकडून अनधिकृतरीत्या व्यवसाय केला जात असल्याने घाटकोपरमधील दुकानदारांनी शनिवारी चौथ्या दिवशी दुकाने बंद ठेवली. पालिकेने तत्काळ कारवाई न केल्यास ...
मित्रांसोबत अजमेर येथे दर्शनासाठी जात असलेल्या ट्रॉम्बेमधील १७ वर्षीय तरुणाचा वलसाड (गुजरात) येथे २० जुलैला मृतदेह आढळून आला. रेल्वे पोलिसांनी मृतदेह एका खासगी रुग्णालयात ठेवला होता. ...
जगातील आर्थिक, सामाजिक, राजकीय क्रांती अपयशी ठरल्या, तेव्हा आता फक्त शिक्षण क्रांतीच जगाला वाचवू शकेल व तीच मानवतेला शेवटची आशा आहे, असं ओशो रजनीश यांनी म्हटलं होतं. ...
मुक्तीचा संग्राम संपला आहे, असं मी मानत नाही. राजकीय स्वातंत्र्य मिळाले, पण स्वराज्य प्राप्त झालेलं नाही. महात्मा गांधींनी कधीही ‘स्वातंत्र्य’ शब्द वापरला नाही. त्यांचा शब्द होता स्वराज्य. ...
आरोग्य क्षेत्रात क्रांती घडवून आणायची असल्यास त्यासाठी करोडोंनी पैसा, जास्त मनुष्यबळ खर्ची पाडून क्रांती होईल, ही अपेक्षा बाळगणे योग्य नाही. ‘तुज आहे तुजपाशी’ अशी स्थिती सध्या आहे. ...
आॅलिम्पिक स्पर्धा हे प्रत्येक देशातल्या संस्कृतीची पातळी मोजण्याचे परिमाण मानले जाते. पदक जिंकणाऱ्या खेळाडूंच्या देशाचा राष्ट्रध्वज फडकवला जातो आणि सुवर्णपदके जिंकणाऱ्या ...
साप्ताहिक सुटीच्या दिवशी काम केलेल्या पोलिसांना एक दिवसाचा पगार देण्याच्या मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या घोषणेची अंमलबजावणी करण्याला गृह विभागाला अखेर आठ महिन्यांनंतर मुहूर्त मिळाला आहे. ...
लोकलमधून प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन युवतीवर एका तरुणाने बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चर्चगेटकडे जाणाऱ्या मरिन लाइन्स स्थानकाजवळ ...