गेल्या काही वर्षांत महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या कार्यक्रमात अनेक बदल झाले आहेत. विशिष्ट समाजाचे लोकच त्यांचे कार्यक्रम साजरे करीत आहेत. महापुरुषांचे कार्य हे देशाला ...
राज्य शासनाने स्थानिक संस्था कर (एलबीटी) अंशत: रद्द केला असला तरी, शहरातील तब्बल ९९ टक्के व्यापारी या करातून मुक्त झाले आहेत. त्यामुळे या एलबीटी विभागातील कामकाजही ...
आयटी पंढरी म्हणून सर्वपरिचित असलेल्या आणि संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या हिंजवडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विरोधकांची न झालेली एकजूट अन् सत्ताधाऱ्यांनी बांधलेली ...
टोमॅटोचे बाजारभाव कोसळले आहेत. टोमॅटोचा २० किलोंचा एक क्रेट फक्त ९० ते १०० रुपयांना विकला जात असून, कोसळलेल्या बाजारभावाने शेतकरी संकटात सापडला आहे. ...
बारामती एमआयडीसीतील ६४ टक्के औद्योगिक भूखंड वापराविना पडून आहेत. १,१४८ भूखंडापैकी ७२६ भूखंडांवर वीस वर्षांपासून उद्योग उभारणी झाली नसल्याचे चित्र आहे. तर, भूखंडासाठी ...
जिल्ह्यात नुकताच ग्रामपंचायत निवडणुकांचा बार उडाला. या निवडणुकांच्यानिमित्ताने कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाल्याची चर्चा आता रंगत आहे. एकीकडे पावसाने मारलेली दडी ...
ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतरचे पडसाद हवेली तालुक्यातही उमटू लागले आहे. तरडे येथील जगताप मळ्यात एकाच भावकीतील पराभूत व विजयी उमेदवारांच्या दोन गटांत झालेल्या वादाचे ...
इंग्रज सरकारला सळो की पळो करून सोडणाऱ्या क्रांतिकारकांमध्ये आदिवासी समाजातील राघोजी भांगरे यांचे नाव घेतले जाते. पेशवाईचा अस्त झाल्यानंतर इंग्रज सरकारचे राज्य सुरू झाले. ...
सर्वोच्च न्यायालयाने दरनिश्चिती समितीच्या अहवालावर शिक्कामोर्तब केल्याने मेट्रो भाडेवाढीची कुऱ्हाड मुंबईकरांवर कोसळणार आहे. रिलायन्सकडूनही आॅक्टोबरनंतर प्रस्तावित भाडेवाढ लागू करण्याचे ...
मालवणी पोलिसांनी मढ, आक्सा आणि दानापानी किनाऱ्यांवर धडक कारवाई करत १३ प्रेमी युगुलांसह तब्बल ६४ जणांना कारवाई केली. यात वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या तीन ...