श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताने फलंदाज शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहलीच्या यांच्या शानदार शतकी खेऴीच्या जोरावर सर्वबाद ३७५ धावा करत श्रीलंकेवर १८७ धावांची ...
ग्रामीण भागात काहीजण माळकरी असतात. ते व्यसनापासून लांब राहतात. वडीलधा-या माणसांचा थोडा धाकही असतो. शहरात तसं नसतं. इथं पर्याय अनेक, धाक कमी, दबाव कमी, आणि विरोधही कमी! त्यामुळे दारू ही फॅशन बनते. ...
अनिष्ट रूढी, परंपरा, जुनाट धारणा आणि माणसाला माणूसपणानं जगणंही नाकारणारे नियम, समाजाची जाचक बंधनं आणि त्याविषयी बोलण्याचीही हिंमत न करणारा अवतीभोवतीचा परिसर. अशा वातावरणात ही तरुण मुलं हिमतीनं उभी राहतात. नुस्ते प्रश्न विचारत नाहीत, नुस्ते उपदेश देत ...
एकदा तरी लेह-लडाख ट्रीप करायचीच. सायकल रॅली, बाइक रॅली करायचीच, कारगिलला जायचंच, असं अनेकजण उत्साहात ठरवतात. पण जिथे कसलेले साहसवीर कमी पडतात, तिथं ‘हौशी’ मंडळींनी काय काळजी घ्यायला हवी? ...
शार्दुल आणि आदित्य. कायद्याचे विद्यार्थी. वय वर्षे फक्त 18 आणि 19.पण सध्या ज्या विधेयकावरून देशभर गदारोळ उठलाय, त्यासंदर्भातली त्यांची अभ्यासू मतं ‘ऐकून’ घ्यायला, संयुक्त संसदीय समितीनंच त्यांना निमंत्रण दिलं, आणि त्यांचं म्हणणं 20 मिनिटं ऐकूनही घेतल ...
अमेरिकेत दोन तासांत पोहचता येईल? समुद्राचं खारं पाणी गोड करता येईल? स्मार्ट फोन खाली पडला तरी फुटणार नाही? बाहुला आपली कामं एका नजरेत करू शकेल? आपल्या स्पर्शानं फोनमधला डाटा ट्रान्सफर होऊ शकेल? खरं नाही ना वाटतं? ...