देहूरोड-कात्रज महामार्ग वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे मृत्यूचा सापळा बनला आहे. तुटलेले दुभाजक, कमी उंची, रस्त्याच्या बाजूला खोल खड्डे आणि स्पीडब्रेकर यांमुळे अपघात वाढले आहेत. ...
घरी, कार्यालयामध्ये पाहुणे, मित्र, नातेवाईक आले की पहिल्यांदा पाण्याचा ग्लास दिला जातो, मात्र अनेकदा एक-दोन घोट पाणी पिऊन उर्वरित पाणी तसेच ठेवले जाते. ...
देशासाठी लढताना आलेले अपंगत्व, कुटुंबीयांपासून आणि सण- उत्सवांपासून दूर असलेले सैनिक आणि समाजसेवेचे व्रत घेतलेल्या सामाजिक संस्था व गणेशोत्सव मंडळांनी प्रेरणादायी ...
पिंपरी-चिंचवड येथे होत असलेल्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर साहित्यिकांऐवजी राजकीय व्यक्तींचीच गर्दी दिसण्याची शक्यता आहे ...