अडचणीत आणणाऱ्या पर्यावरण अहवालावर सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाने चुप्पी साधली आहे तर आयुक्तांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे ...
दिवाळीनंतर आता घरी येणाऱ्या पाहुण्यांची वर्दळ वाढली आहे. सर्वांच्याच घरात पाहुण्यांची ये-जा सुरू आहे. आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार ही परंपराच आहे. ...
घरगुती शौचालय बांधण्याची ऐपत नसलेल्या व सरकारी शौचालयाचा वापर करणाऱ्या कुटुंबांना आर्थिक साहाय्य न देता उघड्यावर शौचास जाणाऱ्या कुटुंबांसाठी मनपाच्या माध्यमातून ...
नगरपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर लाखनी शहर वासियांचे लक्ष नगराध्यक्षाच्या आरक्षणाकडे लागले होते. ...
जिल्ह्यातील आठ हजार २७० मातांनी खाजगी रुग्णालयात सोनोग्राफी करून त्यांना बिल दिल्याचा दावा ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केला आहे ...
प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे आणि रा.सू. गवई या रिपब्लिकन नेत्यांमुळेच रिपब्लिकन पक्ष गल्लीबोळातला पक्ष झाला आहे, ...
भातसा कालव्याचे पाणी २०१५-१६ च्या सिंचन हंगामात शेतीसाठी उपलब्ध करून दिले जाणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ...
एकेकाळी भंडारा शहराची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व ज्या तलावाच्या नावावर चौकाचे नाव पडले अशा खांबतलाव तळ्याचे हाल झाले आहेत. ...
शहरातील प्रत्येक प्रभागाची लोकसंख्येची घनता, त्यांना महापालिकेकडून मिळणाऱ्या घनकचरा, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण या सुविधांची स्थिती याचा आढावा घेतला जात आहे. ...
सोनझारी समाजबांधव विकासापासून कोसो दूर आहे. शासनाच्या योजनांपासून ते अनभिज्ञ आहेत. ...