चंदनासाठी यवतमाळ वनपरिक्षेत्रातील उमर्डा नर्सरी प्रसिद्ध आहे. परंतु तस्कर आणि वन अधिकारी, कर्मचारी यांच्या संगनमताने येथील चंदन नामशेष झाले आहे. ...
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात शनिवारी सकाळी एलपीजी गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरला अपघात झाला होता ...
भारताचे संविधान तयार करताना आदिवासी समाजाला स्वतंत्र्य, स्वायत्तता देण्यात आली आहे. या प्रांतात लोकसभेचा कायदाही ग्रामसभेच्या ठरावाखेरीज लागू होत नाही. ...
नगरपंचायत निवडणुकांचे वारे वाहू लागले असून सर्वच राजकीय पक्षांच्या गुप्त बैठका सुरू झाल्याने निवडणुकीचे वातावरणही तापणार आहे ...
दिवाळीच्या सुट्टीनिमित्त रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड, हरिहरेश्वर, दिवेआगर या ठिकाणी पर्यटकांची तोबा गर्दी उसळत असतानाच श्री छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या रायगड ...
शेतकऱ्याच्या मुलीने शिक्षका होण्याचे स्वप्न पाहिले होते. पण वडिलांच्या आत्महत्येने घराचाच आधार गेला. ...
घर खरेदीसाठी दिवाळीचा मुहूर्त हा सर्वात चांगला समजला जातो. नवी मुंबई, पनवेल हा परिसर झपाट्याने विकसित होत आहे. ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागण्यासाठी पक्षांतर्गत मोर्चेबांधणी सुरू झाली आहे ...
राज्यातील प्रत्येक तालुक्यात एक स्मार्ट दलित वस्ती विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी ४५० कोटींची तरतूद केली असून त्यापैकी ...
फेसबुकवरील आक्षेपार्ह मजकुराने धार्मिक भावना दुखावल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी येथील शारदा चौकात रास्ता रोको करून निषेध केला. ...