जालना : परतूर येथील जि.प. बांधकाम विभागाचे उपअभियंता भगवान शेवाळे यांना गुत्तेदाराकडून पाच हजारांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरूवारी रंगेहाथ पकडले ...
गजेंद्र देशमुख , जालना राज्यभरात मोसंबीचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जालना जिल्ह्यात यंदा पावसाने अवकृपा केल्याने मोसंबी लागवडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे ...
जालना : नागरिकांना क्षणभर विश्रांती तसेच विरंगुळा म्हणून असलेली उद्याने आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मोतीबाग वगळता शहरातील दोन छोटी उद्याने भकास झाली आहेत. ...
बीड : जिल्ह्यात कमी पाऊस झाला असल्याने पशुधन जगविणे अवघड बनले होते. याची गंभीर दखल घेत राज्य शासनाने चारा छावण्या सुरू करण्याचा शासन निर्णय गुरूवारी जाहीर केला ...
ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विहिर व कुपनलिका आहेत, पण त्यांच्याकडे कृषिपंपासाठी वीज जोडणी नाही, अशा शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करुन त्यांना जून २०१६ पर्यंत वीजजोडणी द्यावी. ...