कुणी कुणाच्या नावाचा उपयोग करून एखाद्या घटनेशी त्याचे नाव जोडून फसवेल, याचा काही नेम नाही. हे या घटनेवरून समजते. विरारच्या जयश्री ...
सामान्य वाहतूकदाराचे प्रवासी कर थकीत असल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) संबंधित वाहन तत्काळ ...
डहाणू तालुक्यात गेल्या मे, जून, जुलै महिन्याचा अन्न सुरक्षा योजनेतून मिळणारा धान्यसाठा रास्तभाव दुकानदारांना मिळाला नाही. या प्रकारामुळे डोंगरकुशीत ...
पाऊस विलंबाने आलेला असतानाच या खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक चणचणीला तोंड द्यावे लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी ...
सुरक्षा रक्षकाला गंभीर दुखापत करून चार लुटारूंनी पेट्रोल पंपावरील एक लाखांची रोकड लुटून नेली. सोमवारी पहाटे २.३० ते ...
महापालिकेने कल्याण-डोंबिवली दुर्घटनेचा धसका घेऊन स्वामी शांतिप्रकाश व महालक्ष्मी या अतिधोकादायक इमारतींवर तोड कारवाई सुरू केली आहे ...
आघाडी सरकारच्या काळात केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने राज्यातील दारिद्र्यरेषेखालील व अनुसूचित जमातीच्या आदिवासी जनतेसाठी २००६/०७ मध्ये ४ लाख गॅस ...
१२ लाखांहून अधिक लोकसंख्येच्या शहरात वाहनांची संख्याही वाढत आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी शहरातील वाहतूक शाखा तोकडी पडत असल्याचे ...
वन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोलमाल झाल्याचा सर्रास आरोप केला जात आहे. सध्या ...
जीटीआय बंदराविरोधात कामगारांनी केलेल्या कामबंद आंदोलनामुळे जेएनपीटी आणि डीपी वर्ल्ड या दोन्ही बंदरांवरच्या व्यापारावर विपरीत परिणाम ...