नाशिक : महापालिकेने तपोवनात अनेक सुधारणा केल्या असल्या तरी गोदा-कपिला संगमाच्या ठिकाणी तयार करण्यात आलेला पत्र्याचा पूल अत्यंत धोकादायक परिस्थितीत आहे. त्याचे पत्रे केव्हाही पडण्याची आणि त्यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
निमोणे : आंधळगाव (ता. शिरूर) येथील जुन्या पिढीतील आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते दिनकर साक्रू सरोदे (वय १०४) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पात दोन मुले, तीन सुना, नातवंडे असा परिवार आहे. शिक्षक मनोज सरोदे व रमेश सरोदे यांचे ते आजोबा ...
पुणे : राज्यामध्ये ऊस दर नियंत्रण मंडळ स्थापन केले आहे. त्यामंडळामध्ये सरकार, साखर खारखानदार आणि शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आहेत. या मंडळाचा विस्तार करून, त्या मंडळाला अधिक अधिकार देऊन त्याची अधिकार क्षणता वाढविण्याची शिपारस डेक्कन शुगर टेक्नॉलॅजिस्टस ...
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हुंड्यासाठी छळाचा एफआयआर रद्द करून सासऱ्याला दिलासा दिला आहे. यशवंत तडस असे सासऱ्याचे नाव असून ते अमरावती येथील रहिवासी आहेत. फिर्यादी नलिनी यांनी पती व सासऱ्याविरुद्ध सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्र ...
धारावीत पाणीकपातमुंबई : मरोशी ते रुपारेल दरम्यान भूमिगत जलबोगद्याचे काम पूर्ण झाले असले तरीही मरोशी ते सहार दरम्यान सहा ठिकाणी जोड करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सुरु होणारे काम ७ ऑगस्टला रात्री १० वाजता पूर्ण होणार ...