सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात उंटअळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आता कपाशी पिकावर मर रोगाने आक्रमण केले आहे. ...
सेतू व नायब तहसीलदाराविरूद्ध तक्रार करूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न केल्यामुळे येत्या १५ आॅगस्ट रोजी ... ...
तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने पीककर्ज उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने शनिवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आर्णी शाखेसमोर धरणे ... ...
तालुक्यातील शेतकरी वर्ग वन्यप्राण्यांच्या हैदोसापायी अक्षरश: रडकुंडीस आला आहे. ...
बॉलीवूड अभिनेता व आयपीएल स्पर्धेतील कोलकाता नाइट रायडर्स संघाचा मालक शाहरूख खान याला आता वानखेडे स्टेडियम पुन्हा खुले झाले आहे. ...
शहरात झालेल्या विविध घरफोडी प्रकरणातील चोरटे पोलिसांच्या टप्प्यात आले असून रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर ... ...
निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी शासनाने हवामानावर आधारित पीक विमा योजना जाहीर केली. ...
वर्षानुवर्ष उघड्यावर जीणं जगणाऱ्या पारधी आणि कोलाम बांधवांना आता हक्काचे घरकूल मिळणार आहे. ...
यवतमाळ शहरातील अमोलकचंद महाविद्यालय परिसरात असलेल्या वसंत स्मृती उद्यानात लहान मुलांसाठी खेळणे लावण्यात आले आहे. ...
म्हाडामार्फत २0१२मध्ये काढण्यात आलेल्या गिरणी कामगारांच्या लॉटरीमध्ये गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. या लॉटरीत बहुतांश गिरणी कामगारांना ...