राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील ९३५ शिक्षकांच्या पायाभूत वाढीव पदांना राज्य शासनाने मान्यता दिली असली तरी, या शिक्षकांच्या वेतनाला अद्यापपर्यंत मंजुरी दिलेली नाही. ...
अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष रमेश कदम व व्यवस्थापकीय संचालक यांनी मोबाईलवरुन दिलेल्या आदेशावरुन पाच व्यक्तींनी तब्बल ५ कोटी ५२ लाख ५० हजार रुपये बँकेतून रोखीने काढले होते. ...
आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना आरोग्याच्या दृष्टीने चांगले अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) यंदा वारीतील खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात येणार आहे. ...
कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने शनिवारी कृषक विज्ञान मंचची सभा आयोजित करण्यात आली. या सभेत शेतकऱ्यांना भात लागवडीच्या तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ...
विद्यार्थी आहेत की भारवाहक, असा प्रश्न विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराकडे पाहून पडतो. वीस ते साडेबावीस किलो वजन असणारी शाळकरी मुलं चक्क साडेचार ते सव्वापाच किलोचे दप्तर रोज पाठीवर वागवतात. ...