आण्विक पुरवठादार गटातील (एनएसजी) भारताच्या प्रवेशाचा मार्ग आणखी प्रशस्त झाला असला तरी त्यापायी पाकिस्तानचा जळफळाट होऊन भारत-पाक तणाव आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे ...
जालना : शहरातील वाहतूक सुरळीत व्हावी, मुख्य चौक तसेच रस्त्यांवर वाहनांची कोंडी होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने शहरात अवजड वाहनांना दिलेल्या वेळेत बंदी घातली आहे ...
नेमके कोणत्या नजरेतून याकडे बघायचे, यावर ही बाब भारतातील आणि केवळ भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील आणि खरे तर अरबेतर देशांमधील मुस्लिमांची नालस्ती करणारी आहे ...
राजू छल्लारे , वडीगोद्री अंबड आणि घनसावंगी तालुक्यातील एकूण ७५ गावे आणि २८ वाड्यांचा विस्तीर्ण कार्यभार असलेल्या गोंदी पोलिस ठाण्याचा पदभार मागील महिनाभरापासून ...
बीड : ज्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामांची साडेअकरा लाख रुपयांची बिले अदा केली त्यांनीच आता रस्ते सापडत नसल्याचा अहवाल सीईओ नामदेव ननावरे यांना दिल्याने खळबळ उडाली आहे. ...