विजेची वाढती तूट आणि वीजबिलाची न होणारी वसुली यातून मार्ग काढण्यासाठी आता विभागनिहाय स्वतंत्र वीज कंपनी स्थापन करण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत़ ...
औद्योगिक वसाहत भागातील ‘उज्ज्वला प्रकल्प’ या वसतिगृहामधून २२ ते ३० वयोगटातील चार तरुणी गायब झाल्यानंतर सोमवारी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे़ ...
कुख्यात डॉन अरुण गवळी उर्फ डॅडीने मुलाच्या लग्नासाठी ३० दिवसांची अभिवचन रजा (पॅरोल) मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...