तीर्थक्षेत्र जेजुरीत आज रविवार असल्याने भाविकांची मोठी गर्दी होती. राज्यभरातून आलेल्या भाविकांची अचानक गर्दी उसळल्याने वाहतुकीचे नियोजन पुरते कोलमडले होते ...
गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात ‘अवकाळी’चा फेरा सुरूच आहे. नोव्हेंबर, डिसेंबर २0१४ मध्ये झालेल्या नुकसानीची सुमारे २ कोटी ४४ लाख, ९१ हजार ८५0 रुपयांची रक्कम आली आहे ...
राज्यपालांनी आपल्या संबंधित राज्यात वर्षातून किमान २९२ दिवस राहिलेच पाहिजे आणि राष्ट्रपतींची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय राज्याच्या बाहेर दौरा करू नये, असे निर्देश केंद्र सरकारने सर्व राज्यपालांना ...