Kharif Season : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत जवळपास ९० टक्के पेरणी पूर्ण झाली असली तरी पावसाची सरासरी केवळ ६५ टक्क्यांवर आहे. बीड जिल्ह्यात सर्वांत कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत प्रत्येकजण डोळे लावून ...
सोलापूरमधील कचरा समस्येबद्दल भाजपचे विजय देशमुख यांनी प्रश्न विचारला होता. सोलापुरात कचऱ्याची समस्या गंभीर असल्याचे सांगत त्यांनी कचरा डम्पिंग यार्ड शहराबाहेर नेणार का, असा प्रश्न केला. ...