नीरा डाव्या कालव्याला पाणी सोडून महिना झाला तरी इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील वितरिकांना पाणी सोडले नाही. त्यामुळे येथील शेतकरी संतप्त झाला आहे ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा गेल्यावर्षीच्या तुलनेत निम्म्यावरच असल्याने पुणे शहरामध्ये वर्षभर पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला ...
पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज करताना सध्याचा राहता पत्ता न देता फक्त गावाकडचा पत्ता देणे, गुन्हा दाखल असल्यास त्याची माहिती न देणे, पूर्वी पासपोर्टसाठी अर्ज केलेला ...
लातूर : महाविद्यालयीन विद्यार्थी संसदेच्या निवडणुका लोकशाही पद्धतीनेच घेण्यात याव्यात़ या निवडणुकांमुळे नेतृत्व विकसीत होऊन राज्याच्या आणि देशाच्या ...
दत्ता थोरे , लातूर जिल्हाधिकाऱ्यांनी लातूर शहरात बांधकाम परवाने देण्यास बंदीचे आदेश दिल्यानंतरही महापालिका आयुक्तांकडून ५५० बांधकामे परवाने दिल्याचे पुढे आले आहे. ...