सर्वपक्षीय नेत्यांच्या मागणीसमोर नमते घेत राज्य सरकारने राज्यात २२ नवीन जिल्हे व ४९ तालुक्यांच्या निर्मितीसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमल्याचे वृत्त आहे. ...
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावण्याचे सायना नेहवालचे स्वप्न भंगले असून अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मारिनने सायनाचा १६-२१, १९ -२१ ने पराभव केला आहे. ...
मुंबईतील ख्यातनाम सेंट झेव्हियर्स महाविद्यालयाने सुरक्षेचे कारण पुढे करत कॉलेजच्या मल्हार या फेस्टिव्हलमध्ये मुलींच्या शॉर्ट्स घालण्यावर निर्बंध घातले आहे. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये ६१ टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले असून २०१५ मध्ये देशभरात दररोज संघाच्या ५१, ३३५ शाखा भरतात असा दावा केला जात आहे. ...
साहित्य हे समाजाचा आरसा आहे असे मानले जाते, साहित्यातून समाजमन प्रतिबिंबित होते. सिनेमाही साहित्यातूनच जन्मलेला आहे. यामुळे प्रेम, रहस्य, रोमांच, सामाजिक जाणीव ...
‘निळकंठ मास्तर’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील स्वातंत्र्यलढ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली. मराठी चित्रपटसृष्टीला स्वातंत्र्यलढ्याचे कायमच आकर्षण राहिले आहे. ...
भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्धापन दिनापर्यंत म्हणजेच २०२२ सालापर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी पंतप्रधान ...