कुंभीटोला येथे रविवार (दि.३) आदिवासी हलबा-हलबी समाजाचा हा अनोखा उपक्रम सर्व विदर्भातील आदिवासी बांधव एकत्र येवून दरवर्षीप्रमाणे ३३ जोडपे विवाहबध्द झाले. ...
रायगड जिल्ह्यात कामगार मंत्रालय अंतर्गत जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ कार्यरत आहे. या मंडळामार्फत सर्व आस्थापनांनी सुरक्षा रक्षक नेमणे कायद्याने बंधनकारक आहे. ...
‘भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बरबाद झाली’ किंवा ‘आधी हाताला चटके, तवा मिळते भाकर!’ या ओळींचा संदर्भ वेगळा असला तरी यातील भाकरी पनवेलच्या तक्का गावाची वेगळी ओळख बनली आहे. ...
नवी मुंबईचा आगामी महापौर कोण, या प्रश्नाचे उत्तर अखेर मिळाले असून रबाले येथील अपक्ष नगरसेवक सुधाकर सोनावणे यांनी मंगळवारी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीकडून अर्ज भरला. ...