- तिजोरीचे नुकसान कोण भरून देणार? अभ्यासकांचा सरकारला खडा सवालपणजी : सरकारने आठव्या आणि अंतिम ई-लिलावात तब्बल 47 लाख 23 हजार 149 टन खनिज विक्रीस काढणार असल्याचे जाहीर केले आहे. आजपर्यंतचा हा सर्वात मोठा खनिज लिलाव ठरणार आहे. दुसरीकडे लिलावास विलंब ला ...
कसबे डिग्रज (सांगली) : मगरीने केलेल्या हल्ल्यात कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे एक जण गंभीर जखमी झाला. कृष्णा नदी पाणवठ्यावर रविवारी सकाळी सात वाजता ही थरारक घटना घडली. याठिकाणी पोहायला आलेल्या युवकांनी प्रतिकार करून मगरीच्या तावडीत सापडलेल्या या व्यक्ती ...
दरेगाव : चांदवड तालुक्यातील कातरवाडीच्या सरपंच व उपसरपंच निवडीसाठी विशेष सभा शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. सरपंचपदासाठी गीता रावसाहेब झाल्टे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंचपदासाठी कोणतेही आरक्षण नसताना या जाग ...
हरीश गुप्ता/ नवी दिल्ली : मोदी सरकारने विविध राज्यांमधील चिटफंड कंपन्यांविरुद्ध अक्षरश: युद्ध छेडले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी)गेल्या आर्थिक वर्षात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याखाली ५७ तर सीबीआयने ६५ प्रकरणे नोंदवत तपासाला वेग दिला आहे. त्याच ...
पर्वरी : जो तो देशापेक्षा स्वत:ची महती वाढवितो, राजकारणी इतिहास विसरले आहेत. ज्या स्वांतंत्र्य सैनिकांनी प्राणाची आहुती दिली त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येते, जेथे स्वातंत्र्य सैनिकांनी आग्वाद तुरु ंगात आपले प्राण दिले त्याच तुरु ंगात आज कॅसिनो चाल ...
मौदा उपविभागात १ हजार २२३ घरे क्षतिग्रस्त झाली आहे. या घराच्या स्थलांतरापोटी २८ हजार २५० लोकांना २ कोटी ८५ लाख रुपयांची खावटी मंजूर करण्यात आली आहे. सावनेर उपविभागात ६१२ घरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी १ हजार ५८८ लोकांना २७ लाख रुपयाची खावटी ...
नाशिक : भावाच्या मुलीला घेण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची साखळी दुचाकीवर आलेल्या दोघांनी खेचून नेल्याची घटना घडली आहे़ ...
छत्रपती शिवाजी महाराजांंच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ले रायगडावर भारत देशासह जगभरातून शिवप्रेमी व पर्यटक येत असतात. मात्र किल्ले रायगड अजूनही ...